Share

येणारी निवडणुक पानिपतच्या लढाईसारखी,ताकदिनिशी उतरणार – अमित शहा

Published On: 

नवी दिल्ली: ‘येणारी २०१९ ची निवडणूक ही भारताच्यादृष्टीने निर्णायक आहे. भारताच्या इतिहासात पानिपतची लढाई निर्णायक ठरली होती. या लढाईत अजेयी असा लौकिक असलेल्या मराठा सैन्याचा पराभव झाला. या पराभवामुळे देशाला पुढील २०० वर्षे गुलामगिरीत काढावी लागली. या काळात देश बराच पिछाडीवर पडला. २०१९ ची निवडणूकही एकप्रकारे पानिपतची लढाई आहे. सध्या १६ राज्यांमध्ये सत्ता असलेला भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकदिनिशी उतरणार आहे. त्यामुळे जनतेनेही नरेंद्र मोदी आणि भाजपला पुन्हा सत्तेत आणावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी देशातील जनतेला केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आज भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी अमित शहा उपस्थितांना संबोधित करत होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!