Share

पुरात माणसांचे प्राण गेले आणि मंत्री फोटो काढतायत, सरकारला कसली मस्ती आलीय – पवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील भाजप सरकार असंवेदनशील आहे, पुरामध्ये माणसांचे प्राण जात असताना मंत्री फोटो काढत फिरतायत. जनतेची कसली टिंगलटवाळी चालली आहे, सरकारला कसली मस्ती आली आहे, अशी टीका राष्ट्रावादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी केली आहे. शिवस्वराज्य यात्रे दरम्यान बाळानगर येथे आयोजित सभेत पवार बोलत होते.

एकनाथ महाराज यांनी मतपरिवर्तनातून समाजपरिवर्तनाच संदेश दिला आहे. राज्यामध्ये सुराज्य आणण्यासाठी सरकार विरोधात असणाऱ्या रागाचे मतामध्ये परिवर्तन करावे लागेल, असे आवाहन अजित पवार यानी यावेळी केले.

दरम्यान, महाराष्ट्रावर संकट आले असून राष्ट्रावादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगली कोल्हापूरमध्ये काम करत आहेत, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून देखील विस्कटलेले संसार उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अडचणीत असलेल्या शेवटच्या माणसाला मदत करायची आहे, असं पवार यावेळी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!