Agriculture
दिवाळीपर्यंत तरी सरकार कर्जमाफी देईल का ? – सुनील तटकरे
मुंबई : सरकारने केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे. हे आधीपासूनच आम्ही सांगत होतो. ऑनलाईन अर्जाचे नवीन फॅड काढत आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या ...
चाचण्या पूर्ण नसताना ‘शिरापूर’चे जलपूजन ; मंत्री महोदयांच्या गाडीने उडालेला धुरळा जागेवर बसताच प्रशासनाने उपसा केला बंद…
अहमदनगर : जलपूजनाचा कार्यक्रम होताच शिरापूर उपसा बंद करण्यात आला आहे. प्रशासन आता याबाबत तांत्रिक कारणे पुढे करत आहे. योजना चाचणी अवस्थेत असताना प्रशासन ...
जिल्ह्यासाठी स्वतंत्र सर्व्हर, सात-बारा अपडेटला येईल वेग
सोलापूर : जिल्ह्यातील सात-बारा खातेदारांची संख्या विचारात घेऊन जिल्ह्यासाठी स्वतंत्र सर्व्हर द्यावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला होता, हा प्रस्ताव मान्य करून सोलापूर जिल्ह्यासाठी ...
अखेर राजू शेट्टींचा ‘स्वाभिमान’ जागला ; स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी अखेर सत्तेला लाथ मारण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीच्या ...
बिंदुसरा धरण तुडंब भरल्याने प्रशासन सतर्क; भिंत पडल्याने 26 मेंढया दगावल्या
बीड : सोमवारी रात्री अंबाजोगाई, नेकनूर, धीड परिंगला पाऊस झाल्याने बीड शहरातील बिंदुसरा मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून पाण्याची आवक चालु असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा ...
बिंदुसरा धरण तुडंब भरल्याने प्रशासन सतर्क; भिंत पडल्याने 26 मेंढया दगावल्या
बीड : सोमवारी रात्री अंबाजोगाई, नेकनूर, धीड परिंगला पाऊस झाल्याने बीड शहरातील बिंदुसरा मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून पाण्याची आवक चालु असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा ...
शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेकरारापोटी प्राप्त झालेल्या ६० कोटी रूपयाच्या अनामत रकमेतून ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखाना कामगार यांचीच थकीत ...
सेंद्रिय शेतीच्या संवर्धनासाठी कृषी विद्यापीठांना वीस कोटीचा निधी
रत्नागिरी : शेतीमध्ये होत असलेला रासायनिक खतांचा अतिवापर, बहुविध पीकपद्धतीचा अवलंब, पिकाच्या संरक्षणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा होत असलेला अतिवापर, पाण्याचा अति व अयोग्य ...
पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरणारी धरणं भरली
वेबटीम : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरणारी धरणं भरली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिना संपत असताना भीमा खोऱ्यातील 16 धरणे 100 टक्के भरली ...
पावसाचा जोर वाढणार, येत्या दोन दिवसांत जोरदार पाऊस
पुणे : राज्यातील पावसाचे प्रमाण येत्या 2-3 दिवसांत पुन्हा एकदा वाढणार असून राज्यभर दमदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर येत्या ...