Share

“महाराष्ट्रावर आधीही अशीच आक्रमणं झाली…” आदित्य ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय समजले जाणारे राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला. यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. हे दिल्लीचं महाराष्ट्रावर आक्रमण आहे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. भाजपला महाविकास आघडीची भीती वाटतेय. त्यामुळेच निवडणुका आल्यानं छापेमारी सुरु असल्याचं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे.

“महाराष्ट्रावर आधीदेखील आक्रमणं झालेली आहेत. हे दिल्लीचं आक्रमणंच आहे. आपण पाहत असाल, गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा निवडणूक लागेल असं कळालं आणि महाविकास आघाडीची भाजपला भिती वाटायला लागली, तेव्हापासूनच असं सुरु आहे. हे युपीमध्ये देखील केलेलं. हैद्राबादमध्येही केलंय. बंगालमध्येही केलेलं. आता महाराष्ट्रात निवडणुका येऊ घातल्या आहेत. म्हणून इथे सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपची प्रचार यंत्रणा झाली आहे. महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही.” असं मंत्री आदित्य ठाकरे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!