Share

कोरेगाव-भीमा प्रकरणी विरोधकांनी फडणवीस सरकारला घेरले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणी पोलिसांना काही संघटनांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, याची पूर्वकल्पना असूनही १ तारखेला जाणीवपूर्वक पोलीस बंदोबस्त ठेवला नाही. असा आरोप धनंजय मुंडे यांनी राज्यातील भाजप सरकारवर केला आहे.

भीमा-कोरेगावच्या घटनेला सरकारची स्पॉन्सरशिप होती का? कारण सरकार त्या दोन व्यक्तींसमोर किती हतबल झाले आहे? हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले.असे, एकबोटे व मनोहर भिडे यांचे नाव न घेता धनंजय मुंडेनी सरकारला घेरले.

कोरेगाव-भीमा प्रकरणी विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले. मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे यांनी जाणीवपूर्वक कटकारस्थान करत दंगल भडकवली. सरकारने एकबोटे व भिडे यांना लवकरात लवकर अटक करत निष्पाप लोकांवर ज्या केसेस दाखल झाल्यात त्या मागे घ्याव्या, असे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!