Share

वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीचा आगळावेगळा पराक्रम

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- विदर्भाचा वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत आगळा वेगळा विक्रम आपल्या नावावर केला .दिल्लीच्या संघाविरुद्ध बळींची हॅटट्रिक साधली आहे . रजनीश या विक्रमामुळे रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलग तीन बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. रजनीशच्या या धमाकेदार कामगिरीमुळे (६/५९) दिल्लीच्या संघाला पहिल्या डावात २९५ धावांवर रोखण्यात विदर्भच्या संघाला यश मिळाले आहे.

रणजी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक साधणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी तामिळनाडूच्या के. बी. कल्याणसुंदरम यांनी १९७२-७३ मध्ये मुंबईविरोधात चेन्नईमध्ये बळींची हॅटट्रिक साधली होती.तब्बल ४५ वर्षांनंतर ही कामगिरी नोंदवली गेली आहे.कोलकाता येथे कर्नाटकविरोधात १६२ धावा देत १२ बळी घेणाऱ्या रजनीशने सलग तीन चेंडूत ३ फलंदाजांचा त्रिफळा उडला. यामध्ये विकास मिश्रा (७), नवदीप सैनी (०) आणि शोरे (०) यांचे बळी घेत त्याने आपली हॅटट्रिक पूर्ण केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!