🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याने बॉक्सिंग डे टेस्टमधल्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. भारतीय टीमचा कर्णधार विराट पितृत्वाच्या रजेसाठी हा दौरा अर्धवट सोडून भारतात परतला आहे. विराटच्या गैरहजेरीमध्ये अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा कर्णधार आहे. उरलेल्या तीन मॅचमध्ये भारताचं नेतृत्व करेल चांगलं राहणे चांगले करेल असा विश्वास विराट कोहलीने दाखवला.
पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या निराशाजनक पराभवानंतर आज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक खेळी केली. जसप्रीत बुमराहच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर अवघ्या १९५ धावांवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट कोहलीने ट्विट करून टीम इंडियाचं कौतुक केलं. ‘पहिल्या दिवशी आम्ही टॉपवर राहिलो. बॉलरनी शानदार कामगिरी करून ठोस अंत केला,’ असं विराट ट्विट मध्ये म्हणाला म्हणाला.
Top day 1 for us. Great display from the bowlers and a solid finish too. ????????????
— Virat Kohli (@imVkohli) December 26, 2020
महत्वाच्या बातम्या
- सूर्यास्त निश्चित,भविष्यात एनडीए अस्तित्वात राहणार नाही : राष्ट्रवादी
- ‘पंगना राणावत व अर्णब गोस्वामीला वाचविण्यासाठी केंद्रीय सरकार जमिनीवर उतरले’ : संजय राऊत
- इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात आढळून आले १६ जण कोरोना पॉझिटिव्ह
- नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज : अजित पवार
- सोनिया, राहुल आणि प्रियंका यांचा इतिहास आम्हाला पुन्हा उगाळायला लावू नका : भाजपा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
