Tag: medical
-
३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा आता ‘या’ तारखेपासून होणार
मुंबई: राज्यात वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुन्हा झपाट्याने पासरणाऱ्य या कोरोनाने अनेक नेत्यांना देखील घेरले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता वैद्यकीय…
-
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार – धनंजय मुंडे
पुणे : जागतीक पातळीवरील वाढत असलेल्या स्पर्धेत मागासवर्गीय विद्यार्थीदेखील मागे राहू नये म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सर्वोतोपरी मदत करून जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा-2020 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.…
-
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार – धनंजय मुंडे
पुणे : जागतीक पातळीवरील वाढत असलेल्या स्पर्धेत मागासवर्गीय विद्यार्थीदेखील मागे राहू नये म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सर्वोतोपरी मदत करून जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा-2020 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.…
-
आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षांसाठी निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड संवर्गातील पद भरतीसाठी 24 आणि 31 ऑक्टोबर, 2021 रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची आठ परिमंडळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित परिमंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून काम करतील. आरोग्य सेवा संचालक डॉ.अर्चना…
-
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ मंत्री पदावरून हकालपट्टी करा; भाजपची मागणी
मुंबई – सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्याच्या महापापाची पुनरावृत्ती करण्याचे काम महाभकास आघाडी सरकारने केले असून २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षार्थींना एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी आणखी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र देण्याचा ‘महा-पराक्रम’ करण्यात आला आहे, या परीक्षार्थींनी ही परीक्षा…
-
एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर गोंधळ घालतं – पडळकर
मुंबई : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नोकरभरतीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. सरकारी भरतींच्या परिक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला जडली आहे अशी टीका पडळकर यांनी केली आहे. काही दिवसापुर्वीच आरोग्य विभागानं कोणतीही पुर्वसुचना न देता आपली परिक्षा रद्द केली होती. कोरोनाच्या संकटात, विद्यार्थी कसे तरी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते त्यांना…
-
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दलित संघटनांची मागणी
पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (BARTI) महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची सक्तीची रजा तात्काळ रद्द करुन पूर्ववत महासंचालक पदी रुजू करण्यासाठी विविध दलित संघटनांनी समाज कल्याण विभागाबाहेर निदर्शने केली. यावेळी सहभागी आंदोलकांनी बार्टीचा विकास थांबविणा-या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी भारतीय दलित कोब्राचे…
-
विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येतील – गायकवाड
मुंबई – कोरोना संसर्गामुळे गेलं दीड वर्ष बंद असलेल्या राज्यातल्या शाळा काल पुन्हा सुरू झाल्या. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग तर शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. खूप दिवसांनी शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक…
-
‘रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाचे ‘तारीख पे तारीख’ धोरण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुळावर येत आहे’
मुंबई – राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्यात अक्षम्य विलंब होत असल्याने उमेदवारांना वैफल्य येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने अशा पात्र उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने त्यांना नियुक्ती पत्रे द्यावीत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राज्य प्रशासनाच्या सेवेतील रिक्त पदांची माहिती ३०…
-
‘या’ विषयात १०० टक्के गुण असतील तरच मिळणार महाविद्यालयात प्रवेश
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या दोन महाविद्यालयांमध्ये फक्त १०० टक्के गुणवंतांनाच प्रवेश दिला जाणार आहे. होय… तुम्ही जे वाचत आहात ते खरं आहे. दिल्लीतील जिझस अॅण्ड मेरी कॉलेज व हंसराज कॉलेज यांनी काही विषयांसाठी १०० टक्के कट ऑफ गुणांची मर्यादा लागू केली. जेएमसीत राज्यशास्त्रासाठी गेल्या वर्षी ९७.७५ टक्के कट ऑफ होता, तो आता ९९.७५ टक्के करण्यात…