marathi news live
धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत – महाजन
टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असल्याचं माहित होतं. म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा ...
ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका, उद्धव ठाकरेंनी खासदारांना झापलं
टीम महाराष्ट्र देशा : “ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका” असे स्पष्ट आणि खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांना सुनावले ...
राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या रिंगणात , मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर निर्णय
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना , कॉंग्रेस, भाजप असा प्रवास झाल्यानंतर नारायण राणे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आता लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर ...
अहमदनगर जिल्हा विभाजन होणारच – राम शिंदे
टीम महाराष्ट्र देशा : जिल्हा विभाजन व्हावे, ही तमाम जनतेची इच्छा आहे. जनतेची इच्छा हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे हा प्रश्न सातत्याने मांडत आलो ...
माझ्या मतदारसंघात फेऱ्या घालणाऱ्यांचे आपण स्वागतच करतो – राम शिंदे
टीम महाराष्ट्र देशा : कर्जत-जामखेड या राम शिंदे यांच्या मतदारसंघात कधी अजित पवार तर कधी रोहित पवार निवडणूक लढविणार असल्याच्या बातम्या येत असतात. गेल्या ...
बाहेरून डोकावणाऱ्यांना पक्षात थारा नाही ; राम शिंदेंचा सुजय विखेंना टोला
टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा जागेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. दक्षिणची जागा जरी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असली तरी ...
भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॅलेटवर निवडणूक लढवावी,जयंत पाटलांचे भाजपला आव्हान
टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा औरंगाबाद येथील गंगापूरमध्ये दाखल झाली तेव्हा नागरिकांनी या सभेला भरघोस प्रतिसाद दिला. राज्य सरकारवर ५ लाख ...
राहुल गांधी महाराष्ट्रातून लढणार लोकसभा लढणार ?
टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी या मतदार संघाबरोबर महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काँग्रेस ...
पोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध
टीम महाराष्ट्र देशा : उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची असते. १८ वर्षे वयोगटातील युवकांना कायम स्वरूपी शासकीय ...
पोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार !
टीम महाराष्ट्र देशा : उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची असते. १८ वर्षे वयोगटातील युवकांना कायम स्वरूपी शासकीय ...