Tag: amit deshmukh
-
Nana Patole । “अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये आमचा हात निश्चितच त्यांच्यासोबत राहील”; नाना पटोलेंचा ठाकरेंना शब्द
मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या मोठ्या प्रमाणात तापलं आहे. शिवसेना पक्षात पडलेली फूट आणि त्यानंतर सुरु झालेल्या राजकीय घडामोडी या सर्व गोष्टींनी राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच आता अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर मुंबईतील ही प्रतिष्ठेची लढाई होणार आहे. अर्थातच भाजप आणि शिंदे गटाने येथे सर्व…
-
“राज्यात जशी महाविकास आघाडी झाली तशीच…” ; अमित देशमुखांचे मोठे विधान!
मुंबई : कॉंग्रेस नेते अमित देशमुख यांनी महाविकास आघाडीबाबत मोठे विधान केले आहे. राज्यात जशी युती आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, तसेच देशात देखील महाविकास आघाडी होऊ शकते, असे विधान अमित देशमुख यांनी केले आहे. गेल्या अडीच वर्षापासून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आहे, जशी राज्यात युती निर्माण झाली तसेच देशात देखील चित्र दिसण्याची शक्यता आहे.…
-
३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा आता ‘या’ तारखेपासून होणार
मुंबई: राज्यात वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुन्हा झपाट्याने पासरणाऱ्य या कोरोनाने अनेक नेत्यांना देखील घेरले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता वैद्यकीय…
-
राज्यपाल कोश्यारींचे मुलींबद्दलचे वक्तव्य संघाच्या मनुवादी विचारसरणीतून : अतुल लोंढे
मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुलींच्या प्रगतीबाबत केलेले वक्तव्य हे निषेधार्ह असून या विधानातून त्यांच्या बुरसटलेल्या मनुवादी विचारसणीचे दर्शन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिलांबद्दलची चुल आणि मुल ही शिकवणच राज्यपाल महोदयांच्या मुखातून बाहेर आली असून राज्यपाल कोश्यारी यांनी या असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्याबद्दल देशातील मुली व महिलांची माफी मागितली पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…
-
राज्यपाल कोश्यारींचे मुलींबद्दलचे वक्तव्य संघाच्या मनुवादी विचारसरणीतून : अतुल लोंढे
मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुलींच्या प्रगतीबाबत केलेले वक्तव्य हे निषेधार्ह असून या विधानातून त्यांच्या बुरसटलेल्या मनुवादी विचारसणीचे दर्शन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिलांबद्दलची चुल आणि मुल ही शिकवणच राज्यपाल महोदयांच्या मुखातून बाहेर आली असून राज्यपाल कोश्यारी यांनी या असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्याबद्दल देशातील मुली व महिलांची माफी मागितली पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…
-
भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद चिघळला, कांदे यांचा आत्मदहनाचा इशारा
नाशिक – नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद काही शमन्याचं नाव घेत नाहिए. उलट दिवसेंदिवस हा वाद आणखीनच चिघळत चालला असून सुहास कांदे यांनी आत्मदहनाचा इशारा देत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना पत्र पाठवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेही त्यांनी तक्रार केली आहे आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील मंजूर कामाच्या…
-
भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद चिघळला, कांदे यांचा आत्मदहनाचा इशारा
नाशिक – नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद काही शमन्याचं नाव घेत नाहिए. उलट दिवसेंदिवस हा वाद आणखीनच चिघळत चालला असून सुहास कांदे यांनी आत्मदहनाचा इशारा देत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना पत्र पाठवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेही त्यांनी तक्रार केली आहे आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील मंजूर कामाच्या…
-
‘देशात परिवर्तन घडेल तर ते महाराष्ट्रातूनच आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी जोमाने काम करा’
मुंबई – केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून वंचित, दलित, शोषित समाज घटकांवरचे अत्याचार वाढले आहेत. या मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचे पाप केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…
-
‘देशात परिवर्तन घडेल तर ते महाराष्ट्रातूनच आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी जोमाने काम करा’
मुंबई – केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून वंचित, दलित, शोषित समाज घटकांवरचे अत्याचार वाढले आहेत. या मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचे पाप केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…
-
ऊसतोड कामगारांची अद्ययावत पद्धतीने डिजिटल नोंदणी करून घेण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ क्रांतिकारक पाऊल
मुंबई – सामाजिक न्याय विभागामार्फत ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविण्यासाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला होता. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांची अद्ययावत पद्धतीने डिजिटल नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे यासाठी आता वेब व मोबाईल अ;ॅप तयार करून त्याव्दारे…