सिनेमा

भरत जाधवच्या नावाने फसवणूक; पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई :  राज्यात फसवणुकीच्या घटना घडत असलेली अनेक प्रकरणे समोर आली.  फसवणुक करणारे विविध पद्धतीचा मार्ग अवलंब करत लोकांची फसवणूक केली जाते. यातच आता ...

हार्दिक पंड्याची वर्ल्ड कप संघात निवड कशी झाली?; माजी क्रिकेटपटूचा सवाल

अबू धाबी : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या दुबई येथे होणाऱ्या आयपीएलचा भाग आहे. मुंबई इंडियन्सचा खेळाडू असूनही तो झालेल्या एकही सामन्यात खेळताना ...

सलग दुसऱ्या पराभवानंतर विराटनं व्यक्त केली नाराजी, बॉलर्सवर फोडलं खापर

नवी दिल्ली : कालच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्स गुणतालिकेत १४ गुण मिळवत ...

बीसीसीआयने IPL टीम्सना लिहिलेल्या ‘या’ पत्रामुळे रोहित खेळला नाही पहिला सामना

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या सत्राची धमाकेदार सुरुवात झाली आहे. भारतातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा १४ व हंगाम अर्ध्यावर स्थगित ...

काटे की टक्‍कर! आज भिडणार राजस्थान रॉयल्सविरुद्ध पंजाब किंग्स 

अबू धाबी : आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने भिडतील. लियाम लिविंगस्टोन आणि एविन लुईसची आक्रमक फलंदाजी आणि ख्रिस गेलची ताकद आणि केएल ...

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही रिषभ पंत कर्णधार; दिल्ली कॅपिटल्सची घोषणा

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामने या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. स्पर्धेचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर ...

‘सरकराच्या कामगिरीचं कौतुक करणारे सिनेमा बनवले जातात’; नसीरुद्दीन शाहांचा खुलासा

मुंबई : अभिनेते नसीरुद्दीन शाह सध्या त्यांच्या चित्रपटामुळे कमी आणि स्पष्टवक्तेपणामुळे अधिक ओळखले जातात. सध्या ते विविध विषयावर आपले परखडपणे मत मांडतात. मात्र यामुळे ...

बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयावर गावसकर खूश; म्हणाले, ‘मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर…’

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना स्थगित करण्यात आला. कोरोना महामारीचे संकट पाहता हा सामनारद्द ...

बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयावर गावसकर खूश; म्हणाले, ‘मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर…’

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना स्थगित करण्यात आला. कोरोना महामारीचे संकट पाहता हा सामनारद्द ...

बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयावर गावसकर खूश; म्हणाले, ‘मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर…’

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना स्थगित करण्यात आला. कोरोना महामारीचे संकट पाहता हा सामनारद्द ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!