संजय राऊत

असंख्य नवरे बोलत असतील,बायको शिवसेनेसारखी पाहिजे-राणे

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राला परिचीत असलेला राणे-ठाकरे यांच्यातील वाद नवा नाही.शिवसेना नेते व राणे कुटुंबीय एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.आमदार नितेश राणेंनी ...

श्रीपाद छिंदमला चोप देणाऱ्या शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : शिवद्रोही अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला मारहाण करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक योगिराज गाडे, अमोल उर्फ ज्ञानेश्वर येवले, विजय पठारे, ...

खिशातले राजीनामे बाहेर येणार, शिवसेना लवकरच सत्तेतून बाहेर पडणार ?

टीम महाराष्ट्र देशा : सत्तास्थापनेपासून भाजपला विरोध करणारी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. जानेवारी महिन्यामध्ये राम मंदिर आणि शेतकऱ्यांच्या ...

‘भाजपचं शिवसेनेवर एकतर्फी प्रेम’

पंढरपूर – स्वबळावर निवडणुका लढविण्याचा नारा शिवसेनेने दिल्यानंतर भाजपवर नेहमी शब्दांचे बाण सोडले जात आहे. भाजपचं शिवसेनेवर एकतर्फी प्रेम आहे मात्र हे प्रेम ‘भाजप’ ...

‘शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यापेक्षा हे पैसे हॉस्पिटल आणि शाळांमध्ये खर्च करायला हवे’

टीम महाराष्ट्र देशा- औरंगाबाद महापालिकेच्यावतीने विविध विकासकामांचे उदघाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज औरंगाबादमध्ये आहेत. हीच वेळ साधत एमआयएमचे ...

‘औरंगाबादचे नाव “कचराबाद”असे झाले याला शिवसेना जबाबदार नाही का ?’

टीम महाराष्ट्र देशा- औरंगाबाद महापालिकेच्यावतीने विविध विकासकामांचे उदघाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज औरंगाबादमध्ये आहेत. हीच वेळ साधत एमआयएमचे ...

संपर्कप्रमुख आ.तानाजी सावंतांच्या संपर्कामुळे एकनिष्ठ शिवसैनिकांचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर ?

टीम महाराष्ट्र देशा- सोलापुर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हयातील शिवसेना संघर्ष करण्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ती त्याग, निष्ठा आणि बालिदानासाठी, त्यात साम्य हे की ...

जालन्यात आखडा महाराष्ट्र केसरीचा पण चर्चा खोतकर – दानवेंच्या कुस्तीची

जालना : जालना शहरात आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाचा थरार सुरु होणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला अवघे काही तास उरले आहेत. मात्र आखडा जरी महाराष्ट्र ...

अशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही,निलेश राणेंनी डागली तोफ

टीम महाराष्ट्र देशा- ‘देशात काँग्रेस जोरात आहे, पण राज्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. अशोक चव्हाण असेपर्यंत काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येणार नाही’, अशी टीका ...

‘मोदी- शहा काठावर पास, राहुल गांधी ‘मेरिट’मध्ये चमकले’;शिवसेनेची स्तुतीसुमने

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी तीन राज्यांत काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. देशभरात मोदी लाटेच्या जोरावर तीन राज्यांत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!