कोरेगाव भीमा दंगल

मोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना आणि भाजपचे भांडण म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीचे भांडण आहे त्यामुळे ते तुटत नाही अशा शब्दात शिवसेना-भाजपमधील वादावर आंबेडकरांनी घणाघाती ...

सोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुक जवळ येऊन ठेपल्याने प्रत्येक पक्षाकडून सध्या लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे. युती झाल्यानंतर आरपीआय सोलापूर लोकसभेची जागा लढवणार ...

दिल्लीवासीयांनी केजरीवालांचे राज्यसरकार हटवावे – रामदास आठवले

नवी दिल्ली – दिल्लीवासीयांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे दिल्लीवसीयांचा विश्वास केजरीवाल यांच्यावरून विश्वास उडाला आहे. गरिबांना मोफत वीज पाणी ...

पुन्हा दंगली घडवून सत्ता काबीज करण्याचे सरकारचे मनसुबे : प्रकाश आंबेडकर

पुणे- सध्या सरकारविरोधात वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अयोध्येचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे. त्यातून पुन्हा दंगल होईल, अशी भीती आहे. या सरकारच्याा ...

‘काँग्रेस आणि भाजपचे नाते काय, ते मला चांगले ठाऊक आहे’

पुणे- ‘जागावाटपात बारा जागा मागितल्या तरी चर्चा होत नाही. मनूवाद रोखण्यात त्यांना काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे संविधानाचे रक्षण करून सत्तेत जाण्याचा कार्यक्रम राबविला पाहिजे’, ...

युतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

टीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती झाली तरी ही जागा रिपाइंसाठी सुटेल किंवा ...

‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल ‘

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत असेल तर त्यांना रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेचा एक मतदार ...

कोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

टीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित  आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहा जूनला अटक झालेल्या पाच जणांविरुद्ध आणि पाच फरार ...

उत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले

पंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता उत्तर भारतीयांची जवळीक साधत आहेत. यापुढेही त्यांनी ...

भाजपची साथ सोडण्याचे आठवलेंचे संकेत

मुंबई- मी १० ते १५ वर्षे काँग्रेससोबत होतो. आता भाजपासोबतही मला तितकाच किंबहूना त्याहून अधिक काळ राहावे लागेल. जोवर सरकार आहे तोवर मी इथेच ...

1239 Next
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!