उद्धव ठाकरे
‘त्या’ ६ नगरसेवकांविरोधात मनसे उच्च न्यायालयात
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रेवेश केलेल्या मनसेच्या ६ नगरसेवकांना विलीनीकरणाला कोकण आयुक्तांनी मान्यता दिली. मात्र या विरोधात मनसेने उच्च न्यायालयाला धाव घेतली आहे. ...
”सरकारचं ‘कॅबिनेट’ नामक अष्टप्रधान मंडळ पाण्यातील म्हशीसारखं बसून आहे’-सेना
मुंबई: ‘फडणवीस सरकारचं ‘कॅबिनेट’ नामक अष्टप्रधान मंडळ पाण्यातील म्हशीसारखं बसून आहे’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. ...
भाजपच्या विमानतळ भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार
नवी मुंबई: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजन होणार आहे. मात्र शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींची नावेच या निमंत्रण पत्रिकेतून वगळून ...
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा – उद्धव ठाकरे
शे-पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. मात्र, दुसरीकडे देशातील बनेल उद्योगपती सरकारच्या कृपेने ‘सुखरूप’ आहेत. देशलुटीच्या कथा आणि दंतकथा ...
एक शिट्टी मारायचा अवकाश की, सीमेवर लाखोंची फौज जमेल ; दिवाकर रावतेंचा संघाला टोला
टीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ पडल्यास भारतीय लष्करापेक्षा जलदगतीने सैन्य उभारणी करू शकतो, असे म्हटले ...
…तर संरक्षक जाळय़ाही त्यास मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत
टीम महाराष्ट्र देशा: कोलमडलेला शेतकरी मनाने विकलांग झाला असून त्याचे मन अस्थिर झाले तर नायलॉनच्या संरक्षक जाळ्याही त्यास मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत. सरकारच्या ...
…तर संरक्षक जाळय़ाही त्यास मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत
टीम महाराष्ट्र देशा: कोलमडलेला शेतकरी मनाने विकलांग झाला असून त्याचे मन अस्थिर झाले तर नायलॉनच्या संरक्षक जाळ्याही त्यास मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत. सरकारच्या ...
…तर संरक्षक जाळय़ाही त्यास मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत
टीम महाराष्ट्र देशा: कोलमडलेला शेतकरी मनाने विकलांग झाला असून त्याचे मन अस्थिर झाले तर नायलॉनच्या संरक्षक जाळ्याही त्यास मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत. सरकारच्या ...
बरबाद झालेल्या शेतकऱ्यांना झटपट मदत कशी देता येईल याचा सरकाने विचार करावा
टीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ ...
राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? शिवसैनिकांचा ‘रोकठोक’ सवाल
मुंबई : मुंबईत शिवसेनेतील अंतर्गत वाद शिगेला पोहचला आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा रोकठोक सवाल नाराज ...