Tag: अफगाणिस्तान
-
Gautam Gambhir । विराट कोहली सलामी फलंदाज म्हणून खेळेल का? या प्रश्नावर गौतम गंभीर संतापला, म्हणाला…
मुंबई : विराट कोहली याने आशिया चषकात शतक झळकावल्यापासून तो सलामी फलंदाज खेळेल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, माजी सलामीवीर गौतम गंभीर या मताशी सहमत नाही. तो म्हणाला की, शतकानंतर सर्वजण विराट कोहली याला ओपनिंग करण्यास सांगू लागले, परंतु कोणीही विचार केला नाही की केएल राहुलने आतापर्यंत संघासाठी काय केले? त्याच्या मते रोहित शर्मा…
-
Gautam Gambhir । विराट कोहली सलामी फलंदाज म्हणून खेळेल का? या प्रश्नावर गौतम गंभीर संतापला, म्हणाला…
मुंबई : विराट कोहली याने आशिया चषकात शतक झळकावल्यापासून तो सलामी फलंदाज खेळेल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, माजी सलामीवीर गौतम गंभीर या मताशी सहमत नाही. तो म्हणाला की, शतकानंतर सर्वजण विराट कोहली याला ओपनिंग करण्यास सांगू लागले, परंतु कोणीही विचार केला नाही की केएल राहुलने आतापर्यंत संघासाठी काय केले? त्याच्या मते रोहित शर्मा…
-
PAK VS AFG । मैदानातच भिडले पाक-अफगान खेळाडू, मारण्यासाठी उचलली बॅट
मुंबई : पाकिस्तानच्या संघाने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. पण आशिया चषकाच्या या सामन्यातही दोन खेळाडूंमध्ये चकमक झाली. असिफ अली याने अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद याला धक्काबुक्की केली. यानंतर खेळाडू आणि पंच यांनी येऊन प्रकरण शांत केले. असिफ अलीनेही बॅटने फटके मारण्याचा प्रयत्न केला. फरीद अहमद एकोणिसाव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आसिफ अलीला बाद करून आनंद…
-
PAK VS AFG । मैदानातच भिडले पाक-अफगान खेळाडू, मारण्यासाठी उचलली बॅट
मुंबई : पाकिस्तानच्या संघाने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. पण आशिया चषकाच्या या सामन्यातही दोन खेळाडूंमध्ये चकमक झाली. असिफ अली याने अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद याला धक्काबुक्की केली. यानंतर खेळाडू आणि पंच यांनी येऊन प्रकरण शांत केले. असिफ अलीनेही बॅटने फटके मारण्याचा प्रयत्न केला. फरीद अहमद एकोणिसाव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आसिफ अलीला बाद करून आनंद…
-
भारीच ना..! पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; वर्ल्डकपपूर्वी ‘या’ स्पर्धेची झाली घोषणा!
मुंबई : आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक २०२२च्या तारखा जाहीर केल्या आहेत. श्रीलंका या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना २७ ऑगस्ट रोजी होणार असून अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ट्वीट करून स्पर्धेच्या तारखांची माहिती दिली. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातही रंजक…
-
भारीच ना..! पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; वर्ल्डकपपूर्वी ‘या’ स्पर्धेची झाली घोषणा!
मुंबई : आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक २०२२च्या तारखा जाहीर केल्या आहेत. श्रीलंका या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना २७ ऑगस्ट रोजी होणार असून अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ट्वीट करून स्पर्धेच्या तारखांची माहिती दिली. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातही रंजक…
-
women’s day : “महिलांना त्यांचे सर्व मूलभूत…”, तालिबानने दिलेल्या शुभेच्छा चर्चेत
नवी दिल्ली: काल (८ मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिन भारतासह संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मात्र यातही सर्वांत विशेष आणि चर्चेत असलेल्या शुभेच्छा ठरल्या त्या तालिबानच्या. महिला दिनानिमित्त अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानने देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, मी सांगू इच्छितो की, इस्लामिक नियमांनुसार महिलांना त्यांचे सर्व मूलभूत अधिकार आहेत. ते…
-
women’s day : “महिलांना त्यांचे सर्व मूलभूत…”, तालिबानने दिलेल्या शुभेच्छा चर्चेत
नवी दिल्ली: काल (८ मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिन भारतासह संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मात्र यातही सर्वांत विशेष आणि चर्चेत असलेल्या शुभेच्छा ठरल्या त्या तालिबानच्या. महिला दिनानिमित्त अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानने देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, मी सांगू इच्छितो की, इस्लामिक नियमांनुसार महिलांना त्यांचे सर्व मूलभूत अधिकार आहेत. ते…
-
IPL 2022: गुजरात टायटन्सला जेसन रॉयची रिप्लेसमेंट सापडली; या खेळाडूची लागणार वर्णी!
मुंबई: जेसन रॉयने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर गुजरात टायटन्समध्ये त्याची जागा कोण घेणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. रॉयच्या जागी रैनाने यावे असे बऱ्याच क्रिकेट रसिकांचे मत होते. मात्र आता गुजरात टायटन्सने रॉयची रिप्लेसमेंट सापडली आहे. संघात रैनाला जागा मिळाली नाही मात्र एका तरुण खेळाडूची वर्णी लागणार आहे. IPL साठी गुजरात टायटन्स (Gujrat titans) जेसन रॉयच्या…
-
VIDEO : युझीने उडवली सिराजच्या अतरंगी हेअरस्टाईलची मज्जा ; व्हिडिओ होतोय व्हायरल
मुंबई : रविवारी धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला पराभूत करून आणखी एक मालिका गुंडाळली आहे. भारताकडून श्रेयस अय्यरने ४५ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. भारताने १४७ धावांचा सहज पाठलाग केला. सामन्यानंतर भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने श्रेयसची मुलाखत घेतली. मात्र, त्यांची मुलाखत सुरु असताना वेगवान गोलंदाज मोहम्मद…