विधान परिषद

सत्ता नसल्याने आता निरंजनला देण्यासारखे माझ्याकडे तुला काही नाही : अजित पवार

मुंबई : स्थानिक राजकारण्यांकडून करण्यात येणाऱ्या कुरघोड्यांना कंटाळून काल निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला. डावखरे यांनी भाजपची वाट धरल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का ...

युती नाहीच निवडणुका स्वबळावरच लढवणार- उद्धव ठाकरे

नाशिक – युतीची शक्ती जरी वेगळी झाली असली तरी कॉंग्रेस -राष्ट्रवादीची ताकद मात्र कधीच मजबूत होणार नाही. राज्यातील जनतेला आघाडी सरकारच्या कामाचा अनुभव वाईट ...

विधान परिषदेला भाजपशी युती तरीही उद्धव ठाकरे म्हणतात, निवडणुका स्वबळावरच लढणार

नाशिक: शिवसेना आधी जाहीर केल्याप्रमाणे स्वबळावर निवडणूक लढणार असून निर्णयापासून माघार घेणार नसल्याच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते ...

मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळ्याचा आरोप

मुंबई: माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेला मंत्रालयातील उंदीर घोटाळ्याचा आरोप ताजा असतानाच एक नवीन आरोप समोर आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा ...

उंदरांचे आता सत्तेच्या सोयीसाठी मांजरात रुपांतर; ही वाघाची मावशी आहे, वाघ नव्हे!- विखे पाटील

मुंबई: माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा समोर आणला होता. तसेच धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नव्हे तर ...

‘खता तो जिंदगीभर मैं करता आया, धुल चेहरे पे थी, आयना पुच्छता रहा’ विनोद तावडे भावूक

मुंबई: शिक्षण विभागाच्या प्रत्येक निर्णयावर टीका केली जाते. त्यामुळे विधान परिषदेत शिक्षणमंत्री विनोद तावडे भावूक झाले. ”शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांकडून नेहमी टीका केली जाते. ...

मेस्मा म्हणजे काय रे भाऊ?

टीम महाराष्ट्र देशा – काही महिन्यांपूर्वी मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांनी २६ दिवस आंदोलन केलं होतं. भविष्यात असं आंदोलन पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने त्यांना ...

तर खासगी शाळेतील भरमसाठ फी संदर्भात निर्णय घेऊ- विनोद तावडे

मुंबई: २५ टक्के पालकांनी तक्रार केली तर खासगी शाळांकडून भरमसाठ फी आकारण्याचा संदर्भात निर्णय घेऊ. अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत ...

जेंव्हा पंकजा मुंडे भावाचे आभार मानतात

मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर विधान परिषदेत स्तुतीसुमनं उधळली. अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असतांना पंकजा ...

विभाजना संदर्भात विचारपूर्वक निर्णय घेण्यात येईल- चंद्रकांत पाटील

मुंबई – प्रशासकीय दृष्ट्या सोयीचे व्हावे यासाठी मराठवाडा विभागाचे विभाजन करून नवीन आयुक्तालय आणि नवीन जिल्ह्यांची निर्मीती हा लोकभावनेशी संबधित विषय असल्याने सांगोपांग विचार ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!