ठाकरे सरकार
‘दोन वर्षे झाली, अजून ते मुख्यमंत्रिपदाच्या मानसिकतेतून बाहेर आलेच नाहीत’, मलिकांचा टोला
मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक राजकीय चर्चांना उधाण आणणारे वक्तव्य ...
‘दोन वर्षे झाली, अजून ते मुख्यमंत्रिपदाच्या मानसिकतेतून बाहेर आलेच नाहीत’, मलिकांचा टोला
मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक राजकीय चर्चांना उधाण आणणारे वक्तव्य ...
‘दोन वर्षे झाली, अजून ते मुख्यमंत्रिपदाच्या मानसिकतेतून बाहेर आलेच नाहीत’, मलिकांचा टोला
मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक राजकीय चर्चांना उधाण आणणारे वक्तव्य ...
‘सीएम ठाकरे फक्त भाषण ठोकतात, त्याने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही’
बीड : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही, असा ...
‘मला आजही असे वाटते की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे’, फडणवीसांच्या विधानाने चर्चांना उधाण
मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे आमदार मंदा म्हात्रे यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात ...
बीडचा ‘माफिया राज’ संपुष्टात आणावा; पंकजा मुंडे राज्यपालांच्या भेटीला
बीड : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. बीडमधील वाढत्या ...
उद्धवा, अजब तुझे सरकार! मदत राहिली बाजुला, शेतकऱ्यांना पीक कर्जही मिळेना
जालना : अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यातच नापिकीच्या संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. आस्मानी संकटामुळे देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून नुकसान ...
‘चहा विकणारे विमा, रेल्वे, विमान कंपन्या विकताहेत’, मेधा पाटकरांचा हल्लाबोल
नाशिक : देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळे प्रयत्न करत असले तरी शेतकऱ्यांचा हा लढा सुरूच राहील. ...
कृषीविषयक शिक्षकांच्या एक लाख जागा भरण्यास शासनास भाग पाडू- आमदार डॉ. राहुल पाटील
परभणी : राज्यातील सुमारे ८० हजार शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक स्तरावर कृषी विषय शिकवणाऱ्या एक लाख शिक्षकांच्या जागा निर्माण होणार आहेत. त्या तातडीने भरण्यासाठी ...
‘आता आणखी किती “बंद”???’; केदार शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका
मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद येत आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारच्या या बंदला ...