ठाकरे सरकार
मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन थकलो, आता तुळजाभवानी चरणी निवेदन, अभिमन्यू पवार यांची ‘पदयात्रा’
लातूर : राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना दिलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. या संदर्भात आपण तहसीलदार, जिल्हाधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री या सर्वांना निवेदन देऊन आता थकलो ...
‘ओबीसींच्या राजकारणामुळेच शिवसेना सोडून शरद पवारांचा हात धरला’, भुजबळांनी सांगितले कारण
नाशिक : दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तोफ डागली. उद्धव ठाकरे यांना ...
‘ओबीसींच्या राजकारणामुळेच शिवसेना सोडून शरद पवारांचा हात धरला’, भुजबळांनी सांगितले कारण
नाशिक : दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तोफ डागली. उद्धव ठाकरे यांना ...
‘भाजपाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनाही प्रचाराला आणले तरी शिवसेना घाबरत नाही’, राऊतांचे आव्हान
सिल्वासा : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी शिवसेनेत नुकताच प्रवेश केला होता. यानंतर ...
‘मुख्यमंत्री साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना’
मुंबई : ‘विचार एकच असल्यामुळे आम्ही युती केली होती. शिवसेनेला दिलेला शब्द पाळला असता तर तुम्ही परत मुख्यमंत्री झाले असता. मी केवळ शिवसेना प्रमुखांना ...
‘…मग राणे, राज ठाकरे पक्ष सोडून का गेले?, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यांवरुन जोरदार टोलाही लगावला ...
‘…मग राणे, राज ठाकरे पक्ष सोडून का गेले?, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यांवरुन जोरदार टोलाही लगावला ...
दहा हजारांची नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, नांदेड जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडचा आरोप
नांदेड : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अर्धापूर तहसील कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी (ता.१४) बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांच्या नेतृत्वाखाली ...
हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे, पुराव्यासकट मी सर्वांची यादी देतो; उदयनराजेंनी ठणकावले
सातारा : राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अनिल देशमुख, प्रताप ...
‘राऊतांना सगळे दिसते, ते तर महाभारतातील संजय’, चंद्रकांत पाटलांचा टोला
मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता ...