Share

उस दर म्हणजे रतन खत्रीचा आकडा नाही; कधीकाळी दरासाठी रान उठवणाऱ्या सदाभाऊंचे शब्द बदलले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: कधीकाळी शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळवून देण्यासाठी सरकारला उसाच्या टिपऱ्याने धुवून काढणारे शेतकरी नेते आणि सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ याचं एक धक्कादायक विधान आले आहे. उस दर आधीच जाहीर करायला काही रतन खात्रीचा आकडा नाही. म्हणत त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर निशाना साधला आहे. तर दर ठरवण्याचा अधिकार केंद्र किंव्हा राज्य सरकारला नसून सी रंगराजन समितीने ठरवलेल्या ७०-३० च्या फॉर्म्युलानुसार शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणार असल्याचही त्यांनी सांगितल आहे.

प्रत्येक वर्षी हंगामात शेतकरी संघटनेचे नेते ऊस दर जाहीर करतात आणि सरकारनेही तोच दर द्यावा यासाठी आंदोलने केली जातात. मात्र ऊसाचा दर सरकार ठरवूच शकत नाही त्यामुळे शेतकरी आंदोलने व्यर्थ होता असल्याच खोत यांनी सांगितल आहे. कोल्हापूरमध्ये आयोजित राज्य मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!