Share

रिझर्व बँकेचे गव्हर्नर ‘शक्तिकांत दास’ यांचा देशातील बँकांना घरचा आहेर !

Published On: 

नवी दिल्ली : अगोदरच देशाची कोलमडलेली आर्थिक स्थिती त्यानंतर कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पूरती ढासळलेली आहे. त्यामुळे ही स्थिती सुधारायची असेल तर “बँकांनी सध्याच्या बिकट परिस्थितीत जोखीम उचलणे गरजेचे, ” असल्याचे मत रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं. ते एका इंग्रजी दैनिकाने आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये बोलत होते.

जायकवाडीची पाणी पातळी ८७ % ; गोदाकाठच्या १४ गावांना सतर्कतेचा इशारा…

कोरोनामुळे सध्या बँका आर्थिक स्थिती राखण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्राहकांना कर्ज पुरवठा होत नाही, अशाप्रकारे पतपुरवठा करण्यात हात आखडता घेऊन बँका आपला व्यवसाय कसा वाढवणार असा सवाल त्यांनी केला. तसेच पतपुरवठ्याची जोखीम उचलत बँकांचे व्यवस्थापन आणि प्रशासन सुधारण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडलं. जोखीम उचलली टाळणे म्हणजे आपल्या कार्यशैलीत घोर अभाव आणि स्वतःच्याच अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रकार असल्याचं दास यांनी यावेळी बँकांच्या व्यवस्थापनांना सुनावले.

शालिनी विखे व त्यांची नातवंडे बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!