Share

‘मी तसं कधी बोललो किंवा लिहिलेले नाही’ ; व्हायरल पोस्टबद्दल रतन टाटांचे स्पष्टीकरण

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यमुळे देशातील बहुतांश नागरिक हे सोशल मिडियावर आपला वेळ घालवत आहे. याच काळात आता काही पोस्ट व्हायरल होत आहे. त्याची सत्यता न पडताळता लॉक त्या फॉरवर्ड  करत आहेत.

अशीच एक पोस्ट टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा यांच्या नावाने फिरत आहे . हे पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्ट नुसार टाटा अर्थतज्ञ जो दावा करत आहेत कि भारतीय अर्थव्यवस्था कोरोनामुळे अडचणीत येईल ही गोष्ट आपल्याला पटत नाही , आणि भारतीय अर्थव्यवस्था लवकरच जोमाने वाढेल.

ही पोस्ट मी लिहलेली नाही – रतन टाटा 

आता रतन टाटा यांनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे. आपण असं काहीही लिहलं नाही. तसेच माझी विनंती आहे कि आपण समाज माध्यमांवर येणाऱ्या माहितीची सत्यता तपासून घ्यावी.त्यांनी ट्वीटरवर याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले,

‘या पोस्टमधील मी बोललेलो नाही किंवा लिहिलेही नाही. मी आपणास व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर प्रसारित माहितीची सत्यता तपासण्याची विनंती करतो. मला काही सांगायचं असेल तर ते मी माझ्या अधिकृत चॅनेलवर म्हणेन. आशा आहे की आपण सुरक्षित आहात आणि काळजी घ्या.’

 

 

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!