Share

राष्ट्रवादीत सनातन्यांची घुसखोरी, जयंत पाटलांनी आत्मपरीक्षण करूनच युतीसाठी हात पुढे करावा : आंबेडकर

Published On: 

पंढरपूर- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सनातन्यांची घुसखोरी झाल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भीमा कोरेगाव दंगलीमध्ये सनातन्यांचा हात असल्याचे समोर आले आहे. जयंत पाटलांनी आत्मपरीक्षण करूनच युतीसाठी हात पुढे करावा असा सणसणीत टोला आंबेडकर यांनी लगावला आहे. ते पंढरपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले आंबेडकर ?

एमआयएम सोबत आमची युती आहे. भिमा-कोरगांव प्रकरणात भिडेंना वाचवणारे राष्ट्रवादीत कोण आहेत ते आम्हाला माहित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सनातन्यांची घुसखोरी झाली असून जयंत पाटलांनी आत्मपरीक्षण करूनच युतीसाठी हात पुढे करावा. ज्या वेळी युतीसाठी काँग्रेसकडे हात पुढे केला होता तेव्हा त्यांचे डोळे झाकलेले होते. एमआयएमचा हात पकडल्यानंतर आता काँग्रेसचे डोळे उघडले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!