Share

दारूबंदी पाठोपाठ नितीशकुमारचा आणखी एक धडाकेबाज निर्णय.

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा  –  बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे नेहमीच चर्चेत असतात. सत्ते आल्यानंतर दारूबंदी हा नितीश कुमारांचा सर्वाधिक चर्चा झालेला निर्णय होता.नितीश कुमारांनी आता आणखी एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे नितीशकुमार पुन्हा चर्चेत आले आहेत.तो निर्णय असा आहे.

बिहार मध्ये मोठ्याप्रमाणात बाल विवाह केले जातात. या बरोबरच हुंडा यासारख्या असंख्य जुन्या प्रथामुळे अनेक मुली बळी पडत आहे. बालविवाह रोखण्यासाठी नितेशकुमार यांनी एक अभियान सुरु केले आहे.या अभियाना अतंर्गत यापुढे लग्न लावणाऱ्या पंडितानासाठी एक नियम करण्यात आला आहे. लग्न होत असलेली मुलीचे अठरा वर्ष पूर्ण आहेत हे पंडिताने लिहून देणे अनिवार्य असेल. याकरता राज्यभरातील सर्व पंडितांची नोंदणी करण्यात येत आहे. याबरोबरच त्या मुलीचे आधार कार्ड देखील त्या फॉर्म सोबत जोडणे गरजेचे असेल.

पोलिसांना देखील या अभियाना अतंर्गत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी देखील या अभियानात सहभागी व्हावे असे आव्हान राज्य सरकारमार्फत करण्यात आले आहे नितीशकुमारच्या या निर्णयामुळे बालविवाह मोठ्याप्रमाणात रोखले जातील अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!