Share

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांकडून प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर

Published On: 

मुंबई : काल ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी प्रशासनात नसलेला समन्वय, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त काढत असलेले परस्पर विरोधी आदेश आणि घेत असलेल्या निर्णयांबाबत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तसेच यावेळी या बैठकीत मंत्र्यांनी ‘कोणताही निर्णय घेताना निर्णय प्रक्रियेत मंत्र्यांना सहभागी करुन घेतलं जात नसल्याची तक्रार मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली.

सध्या देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त परस्पर वेगळाच निर्णय घेतात. कोणी काही तासांसाठी दुकानं सुरु ठेवतो, तर कोणी एक दिवसाआड, यामुळे राज्यात गोंधळ उडत असल्याचंही मंत्र्यांनी सांगितलं.

वाचा राज्यातील कोरोना स्थिती…

महाराष्ट्रात काल कोरोनाच्या 1,233 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 हजार 758 झाली आहे. काल राज्यात 275 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात एकूण 3 हजार 094 रुग्ण बरे झाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!