Share

‘नेतेगिरीचा अर्थ कुणालाही फॉर्च्युनरने चिरडणे नाही,’ भाजपा नेत्याचा घरचा आहे

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीकास्त्रांचा वर्षाव होत असतांनाच गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. परंतु विरोधक आता गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, ‘नेतेगिरी म्हणजे कोणालाही लुटणे नाही. फॉर्च्युनरने कुणालाही चिरडायला आलेलो नाही. तुम्हाला तुमच्या वर्तनामुळेच मते मिळतील. तुम्ही राहता त्या परिसरात जर दहा लोकांनी तुमची स्तुती केली तर माझी छाती रुंद होईल.

दरम्यान, पुढे बोलतांना तुमच्या वर्तनातून मते मिळतील असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच तुम्ही जिथे राहता तिथे तुम्ही कसे वागता? हे खूप महत्त्वाचे आहे. असे तर नाही की तुम्ही तुमच्या घराबाहेर पडल्यानंतर लोक तुमच्यापासून दूर जातात, असेही यावेळी स्वतंत्र देव सिंह म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!