Share

शेतकऱ्यांनी बंद पाडला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा साखर कारखाना

Published On: 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ऊस दरासाठी सुरु असलेले आंदोलन पेटल आहे. कारण जनहित शेतकरी संघटनेकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा लोकमंगल साखर कारखाना बंद पाडण्यात आला आहे. आंदोलक शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्या समोर आंदोलन करण्यात येत आहे. मात्र सहकारमंत्र्यानकडून याला प्रतिसाद मिळत नसल्याने आज आंदोलक अचानक आक्रमक झाले आहेत. ते कारखान्याच्या गव्हाणीत घुसले त्यामुळे ऊस गाळपाच काम बंद करण्यात आल आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!