Share

गृहपाठ न केल्याने विद्यार्थिनीला ५०० उठाबशांची शिक्षा

Published On: 

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रूक गावात गृहपाठ न केल्याने विद्यार्थिनीला ५०० उठाबशांची शिक्षा दिल्याची घटना घडली आहे. ३०० उठाबशा काढल्यानंतर ही विद्यार्थिनी जागेवरच कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उठबशा काढल्याने विद्यार्थिनीच्या पायाला सूज आली आहे.

याप्रकरणी शिक्षिका अश्विनी देवाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. पीडित मुलगी येथील भावेश्वरी शाळेत इयत्ता आठवीत शिकते. तिने दिलेला गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षिकेने तिला उठाबशांची शिक्षा दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!