Share

शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे ३८७ कोटी कधी मिळणार? ; जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :  कांदा अनुदानावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले कांदा अनुदान साडेचार महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचलेले नाही, असे जयंत पाटील यांनी म्हंटले.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान कांदा अनुदानावरून जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळामुळे हवालदिल आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे होते. असे जयंत पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर परंतु अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले कांदा अनुदान साडेचार महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचलेले नाही, असा आरोप करत असले सरकार काय कामाचे? असा सवालही पाटील यांनी केला. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांस कांदा अनुदानाचे ३८७ कोटी कधी मिळणार? असा सवालही पाटील यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!