Share

शेतकऱ्यांचा मृत्यू किटकनाशकांमुळे नाही तर अती दारु पिल्याने; राजू श्रॉफ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये कीटकनाशक फवारणीवेळी विषबाधा झाल्याने अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र शेतकऱ्याचा मृत्यू विष पिल्यामुळे किंवा अती दारु पिल्यामुळे झाली आहेत किटकनाशकांच्या विषबाधेमुळे नाही, अस चीड आणणार विधान किटकनाशक निर्मात्यांची संघटना क्राँप फेडरेशन आँफ इंडियाचे अध्यक्ष राजु श्राफ यांनी केलं आहे. न्यूज – १८ लोकमत वाहिनीने याबबतच वृत्त दिले आहे. तसेच विषबाधेतून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा पुरावा कोणी दिल्यास 50 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!