Share

सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा: ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली मुदत आता १४ एप्रिल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बद्दलची महिती दिली आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!