मुंबई : कोरोना महामारीमुळे जवळपास सहा महिन्यांपासून देशात भीषण परिस्थिती आहे. दररोज कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असताना राज्य सरकारच्या गलथानपणावर टीका होताना दिसत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून लाईव्ह येऊन माहिती दिली आहे.
यावेळेस ते असेही म्हणाले कि, सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे. तसेच कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणे टाळा. कोरोना लस बाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले कि येत्या जानेवारी पर्यंत कोरोनाची लस येण्याची शक्यता आहे.
पहा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/239809177414510
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

