Share

वसतिगृहांच्या कामकाजातील त्रुटी दूर केल्यास अनुदान पुन्हा सुरू करू – दिलीप कांबळे

Published On: 

औरंगाबाद : समाज कल्याण विभागातर्फे चालविण्यात येणा-या वसतिगृहांच्या कामकाजातील त्रुटी दूर केल्या तर अनुदान पुन्हा सुरू केले जाईल, असे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले. अनुदान दिले जाणा-या वसतिगृहाची नियमित तपासणी केली जाते. त्यात चारशे ते साडेचारशे वसतीगृहात त्रुटी आढळल्या आहेत. या वसतिगृह चालकांनी त्रुटी दूर केल्या, तरच त्यांचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात येईल. अनुदान घेणा-या वसतिगृह चालकांनीकामकाजात पारदर्शकता ठेवावी. त्यामुळे शासनावर अनुदान बंद करण्याची वेळ येणार नाही, असेही मंत्री कांबळे यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!