🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माझी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे, मोदी यांनी एका सभेत राजीव गांधी हे एक नंबरचे भ्रष्टाचारी होते, असा आरोप केला होता. मोदी यांच्या विधानावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी जोरदार पलटवार केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटकरत आता युद्ध संपले असून मोदींचे कर्म त्यांची वाट पाहता आहेत, असा घणाघात केला आहे. मोदी यांनी माझ्या वडीलांमध्ये आणले तरी ते आता वाचू शकणार नाहीत, असा इशारा राहुल यांनी दिला आहे.
Modi Ji,
The battle is over. Your Karma awaits you. Projecting your inner beliefs about yourself onto my father won’t protect you.
All my love and a huge hug.
Rahul
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 5, 2019
दुसरीकडे वडिलांवरील टीकेमुळे प्रियांका गांधी या देखील संतापल्या आहेत, नरेंद्र मोदी यांनी आपल्या सनकीमध्ये एका चांगल्या नेत्यांच्या बलिदानाचा अपमान केल्याची टीका त्यांनी केली आहे. देश धोकेबाजाला कधीही माफ करणार नाही, असं देखील प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.
शहीदों के नाम पर वोट माँगकर उनकी शहादत को अपमानित करने वाले प्रधानमंत्री ने कल अपनी बेलगाम सनक में एक नेक और पाक इंसान की शहादत का निरादर किया। जवाब अमेठी की जनता देगी जिनके लिए राजीव गांधी ने अपनी जान दी। हाँ मोदीजी ‘यह देश धोकेबाज़ी को कभी माफ नहीं करता’।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 5, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

