Share

सुवर्णपदक विजेत्याला महाराष्ट्र शासनाकडून 50 लाख रुपये – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा राज्य शासनाकडून रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे. यात पदकाच्या स्वरूपानुसार रोख रक्कमही देण्यात येईल. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नेमबाजीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या आणि पहिलीच भारतीय महिला नेमबाज ठरली असलेल्या राही सरनोबतचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

यामध्ये सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी 50 लाख रुपये, रजत पदक विजेत्यांना प्रत्येकी 30 लाख आणि कास्य पदक विजेत्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. या स्पर्धेतील नेमबाजीमध्ये 25 मीटर क्रीडा प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी महाराष्ट्राची कन्या राही सरनोबतने केली.

मुरली मनोहर जोशी -उद्धव ठाकरे भेट, दोन्ही नेत्यांमध्ये झाली तासभर चर्चा

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!