Travel

एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित बंद, कामगारांची धरपकड सुरू

मुंबई : राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीची घोषणा केली मात्र, ती फसवी असल्याने पुन्हा एकदा राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून, ...

रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ पदांची भरती

कॉन्स्टेबल्स – पुरुष – ४४०३ आणि महिलांसाठी- ४२१६ जागा शैक्षणिक पात्रता– दहावी उत्तीर्ण वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर ...

टोलमुक्ती नाहीच,चांगल्या सुविधा हव्यात तर पैसे मोजावे लागतील – गडकरी

पुणे : चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजवेच लागतील असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी टोलचं समर्थन केलं आहे. टोलमुक्ती शक्य नसल्याचं देखील ...

रायगडला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यासाठी महाराष्ट्राची केंद्रासोबत भागीदारी – पर्यटनमंत्री

नवी दिल्ली  : रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासनासोबत भागीदारी करणार असल्याची, माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. श्री. रावल ...

सन 2030 पर्यंत वीजेवर चालणारी वाहने आणणार- डॉ. हर्षवर्धन

राज्य शासनाने पर्यावरन वाचविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अभिनंदन करून केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, वीजेवर चालणारी वाहने व त्यासाठीची सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने ...

वीजेवर चालणाऱ्या वाहनांमुळे रोजगार संधी वाढणार – इरिक सोल्हेम

संयुक्त राष्ट्र संघ- पर्यावरणचे कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम म्हणाले,प्रदूषणापासून देश व पर्यावरणाच्या रक्षणासाठी याप्रकारची पावले उचलणे आवश्यक ठरणार आहे. यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने पुढाकार ...

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराला टक्कर देण्यासाठी इलेक्ट्रिक कार

मुंबई  : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराला टक्कर देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक व झूम कार अर्थात चार्जिंगवरील व बॅटरीवरील कार गाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री ...

महाराष्ट्रातील ‘हा’ किल्ला जो एकेकाळी होता भारताची राजधानी

औरंगाबाद जिल्हा हा राज्यात पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखला जातो.महाराष्ट्रातील अनेक सुंदर आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे औरंगाबाद जिल्हा आणि औरंगाबादमध्ये आहेत.अजिंठा,वेरूळ लेण्या,घृष्णेश्वराचे मंदिर,प्रति ताजमहल म्हणून ...

एसटी तिकीटदर भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नाही  :  दिवाकर रावते

औरंगाबाद : एसटी महामंडळास दररोज अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून दररोज होणारी डिझेलवाढ, कामगारांचा पगार, चांगल्या सुविधा देण्याचा अतिरिक्त भार यामुळे आता एसटी ...

अगोदर लोकल ट्रेन नीट चालवा नंतर बुलेट ट्रेनच्या गप्पा मारा- अशोक चव्हाण

पारोळा- वसई, विरार, पालघरच्या लोकांना कामासाठी रोज मुंबईला जावे लागते, अहमदाबादला नाही. त्यामुळे त्यांना बुलेट ट्रेनची नाही तर लोकल ट्रेनची गरज आहे. भाजप सरकारला ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!