Politics
तर राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा निघाला असता-पवार
मुंबई : ‘चंद्रशेखर पंतप्रधान असताना राम मंदिरबाबत एक समिती बनवली होती. त्यात मी आणि भैरवसिंग शेखावत होतो. माझ्याकडे राम मंदिर न्यासशी चर्चा करण्याची जबाबदारी ...
निसर्गाचे शोषण करून केलेला विकास शाश्वत नाही – अण्णा हजारे
अहमदनगर: निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून येथे सुरू झालेल्या पर्यावरण संमेलनाचा विषय ...
कॉंग्रेस मुक्त भारताऐवजी गरीबी, जाती-पाती मुक्त भारताचा नारा हवा – मीरा कुमार
पुणे :आज काँग्रेस मुक्त भारत असा नारा काहीजण देत आहेत. परंतु काँग्रेसमुक्त भारतापेक्षा गरीबीमुक्त भारत, जाती-पातीमुक्त भारत, संप्रदाय मुक्त भारत असा नारा का दिला ...
तर आम्ही केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो – शिवसेना
मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रंगलेला वाद थांबताना दिसत नाही. कारण दोन दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवल ...
चांदा ते बांदा योजनेतील कामांना वेग द्या- सुधीर मुनगंटीवार
टीम महाराष्ट्र देशा : चंद्रपूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये रिसोर्स बेस्ड इंटेंसिव्ह प्लॅनिंग व डेव्हलपमेंट हा पथदर्शी कार्यक्रम “चांदा ते बांदा” या योजनेअंतर्गत राबविण्यात येत ...
भाजप प्रगत महाराष्ट्राला अधोगतीकडे घेवून जाण्याचे काम करत आहे – विखे पाटील
टीम महाराष्ट्र देशा: प्रगत महाराष्ट्राला अधोगतीकडे घेवून जाण्याचे काम भाजप सरकार करत असल्याची टीका विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांना देण्यात ...
शहरातील धार्मिक स्थळांवर कारवाई पूर्वी फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी
अहमदनगर : उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शहरात धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी केलेले चुकीचे सर्व्हेक्षण व नि:पक्षपातीपणे कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढून ...
संगमनेरमध्ये वीज वितरणच्या विरोधात काँग्रेसच्या रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर : महावितरण वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक बंद केलेल्या रोहित्रांमुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील सुमारे पाच हजार शेतक-यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ...
संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून अवयवदानाचा संकल्प
लातूर : अवयवदान काळाची गरज निर्माण झालेली असून अवयवदान जागृती मोहिम शासनाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. लातूर जिल्हयात गेल्या काही दिवसापूर्वी किरण ...
माकप पुरस्कृत हिंसेच्या विरोधात 11 नोव्हेंबर ला अभाविपचा मोर्चा
पुणे:- अभाविपच्या कार्यकर्त्यांवर केरळ मध्ये होणाऱ्या हिंसाचाराविरोधात अभाविप कडून राष्ट्रीय स्तरावर महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.केरळची राजधनी तिरुवनंतपुरम येथे 11 नोव्हेंबर रोजी हा मोर्चा ...