Politics

ते ‘अदृश्य हात’ आमचे नव्हेत-सुप्रिया सुळे

बारामती : ‘देवेंद्र फडणवीस यांचं सरकार वाचविणारे अदृश्य हात राष्ट्रवादीचे नाहीत. आणि कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही.’ असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...

उसाची पहिली उचल हमीभाव दरानुसार – सुभाष देशमुख

मुंबई: राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये यंदाच्या गळीत हंगामात उसाची पहिली उचल शासनाच्या हमीभावानुसार दिली जाईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज सांगितले.सह्याद्री अतिथीगृहात ...

संजय निरुपम हा फालतू माणूस, त्याने पुण्यात येऊन दाखवावं -अजय शिंदे

पुणे – संजय निरुपम हा फालतू माणूस असून त्याने पुण्यात येऊन दाखवावं मग पहा आम्ही काय करतो ते असं खुलं आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ...

दहशतवादी कृत्यात हिंदू कट्टरपंथीयांचा सहभाग- कमल हसन

टीम महाराष्ट्र देशा- कमल हसन यांनी ‘हिंदू दहशतवादा’वरून मुक्ताफळे उधळली आहेत . उजव्या विचारसरणीने आता ‘मसल पावर’चा वापर करण्यास सुरूवात केली आहे. हिंसाचारात त्यांचा ...

ऊस दराचा मुद्दा आणखी पेटणार; शेतकरी संघटना आणि सरकारमधली बैठक मोडली

टीम महाराष्ट्र देशा- ऊस दराबाबत शेतकरी संघटना आणि सरकारमधली बैठक निष्फळ ठरली आहेत. त्यामुळं आता ऊस दराचं आंदोलन आणखी तीव्र होणार अशी चिन्हं आहेत. ...

न्यायालयाचे निर्देश पाळा, आम्ही शांत राहू- राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा – .एल्फिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेनं अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोर्चा काढला. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली.फेरीवाल्यांप्रश्नी न्यायालयाचे ...

फेरीवाल्यां विरोधात पुण्यातही मनसेचे खळखट्याक

टीम महाराष्ट्र देशा– एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम ...

शिवसेनेचा “चला सत्ता सोडू या” कार्यक्रम जोरात – राधाकृष्ण विखे पाटील

टीम महाराष्ट्र देशा –  राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ‘घोटाळेबाज भाजपा’ नावाची पुस्तिका वितरित करून भाजपा वर अत्यंत गंभीर आरोप केलेत.मात्र शिवसेनेची ...

राष्ट्रवादी युवक नाशिक जिल्हा युवा जोडो अभियानास प्रारंभ

नाशिक : राष्ट्रवादी युवक ही राज्यात ५००० गावांमध्ये राबवण्याची संकल्पना महाराष्ट्रभर राबवण्यात येणार असल्याने ४ व ५ नोव्हेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या ...

जलयुक्त शिवार अभियानातंर्गत १३५ कोटींची कामे होणार

टीम महाराष्ट्र देशा –  जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तिसऱ्या टप्प्यात जिल्हयातील 206 गावांमध्ये 135 कोटी रुपये खर्चाची 6358 कामे होणार आहे. या कामांच्या आराखड्यास आज जिल्हाधिकारी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!