Politics
रजनीकांतच्या राजकारणातील प्रवेशावर शिक्कामोर्तब
टीम महाराष्ट्र देशा- दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या राजकीय प्रवेशावर आज शिक्कामोर्तब केले. यासंबंधित अधिकृत घोषणा येत्या ३१डिसेंबरला करणार असून ‘थोडा उशीरच झाला, पण ...
रजनीकांतच्या राजकारणातील प्रवेशावर शिक्कामोर्तब
टीम महाराष्ट्र देशा- दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या राजकीय प्रवेशावर आज शिक्कामोर्तब केले. यासंबंधित अधिकृत घोषणा येत्या ३१डिसेंबरला करणार असून ‘थोडा उशीरच झाला, पण ...
अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा कमल खिलेगा’;अटलजींच्या आठवणीतील कविता
टीम महाराष्ट्र देशा- माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस.अटलजी उत्कृष्ट राजकारणी (राजकीय नेता) आहेत. तसेच ते उत्कृष्ठ कवीसुद्धा आहेत. माझी कवीता ...
त्या शेतकऱ्यांना पुन्हा भरता येणार कर्जमाफीचा अर्ज-चंद्रकांत पाटील
टीम महाराष्ट्र देशा: “शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत चुकीच्या माणसाला पैसे जाऊ नयेत, म्हणून सर्व पडताळणी करून शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत. पण जे शेतकरी कर्जमाफीच्या ...
त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारु-हंसराज अहिर
टीम महाराष्ट्र देशा: मी रुग्णालयात येणार हे माहित असून देखील डॉक्टर रजेवर जातात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, ...
पंकजा मुंडे यांच्या भावाच्या कारला अपघात;एक ठार, चार जखमी
टीम महाराष्ट्र देशा- राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ रामेश्वर मुंडे यांच्या गाडीचा रविवारी रात्री अपघात झाला. अंबेजोगाई शहाराजवळील अंबासाखर रोडवरील वळणावर हा ...
गोहत्या कराल तर असेच मराल – भाजप आमदार
टीम महाराष्ट्र देशा: गोतस्करी आणि गायींची हत्या करणाऱ्यांना अशाच प्रकारे जमावाकडून मार खाऊन जीव गमवावा लागेल, असं वक्तव्य राजस्थान मधील रामगढचे भाजपचे आमदार ज्ञानदेव ...
अखेर २२ महिन्यानंतर कुलभूषण जाधव आणि कुटुंबियांची भेट
टीम महाराष्ट्र देशा: हेरगिरीच्या प्रकरणात पाकिस्तानमध्ये अटकेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची आई व पत्नी आज पाकिस्तानला गेल्या आहेत. २२ महिन्यानंतर ...
शिक्षणामुळे प्रत्येकाच्या जीवनात समृध्दी – आ. बाळासाहेब थोरात
अहमदनगर : फुले, शाहु, आंबेडकरांची विचारधारा लाभलेल्या महाराष्ट्रात सह्याद्री शिक्षण संस्थेने अनेक गुणवंत विद्यार्थी महाराष्ट्राला दिले आहेत.यामध्ये जनता विद्यालयाची वाटचाल ही कायम उल्लेखनीय राहिली ...
नितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे – रामदास आठवले
मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा गावात 11 विचा विद्यार्थी असणारा 17 वर्षांचा दलित युवक नितीन आगे याची भरदिवसा जातीवादातून क्रूररित्या हत्या करण्यात आली . ...