Maharashtra
कर्जबाजारी शेतकरी बापाने आत्महत्या करू नये म्हणून मुलीने संपवले स्वत:चे आयुष्य
परभणी : कर्जबाजारी शेतकरी वडिलांनी आत्महत्या करु नये म्हणून मुलीने आत्महत्या केल्याची दुख:द घटना घडली आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील जवळाझुटामध्ये ही धक्कादायक घटना घडली. ...
सुमारे ५ हजार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्टीने वाढण्यास होणार मदत
पुणे: राज्य कृषि व पणन विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत (एमएसीपी) तयार झालेल्या १२ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मका उत्पादनासाठी सी.पी. सीडस(थायलंड) या मका ...
चान्नी परिसरात पोलिसांचा धाक संपला?
पातूर / सचिन मुर्तडकर : अकोला पातूर तालुक्यात येणाऱ्या चान्नी शिवारात गेल्या काही दिवसांत तब्बल 20 ते 25 चोऱ्या झाल्याने चोरांना मोकळे रान असल्याची ...
१४ ऑगस्ट रोजी ‘चक्का जाम’ आंदोलन
वेबटीम : शेतकऱ्यांचा संपूर्ण सात बारा कोरा करा या महत्वाच्या मागणी सह इतर अनेक माग्णयांसाठी मागीलकाही दिवसात शेतकरी रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनामुळे राज्य ...
उदयनराजे भोसले कुठे होते ?
मुंबई:- रामोशी समाजाच्या आंदोलनात अचानक प्रकटणारे उदयनराजे भोसले यांनी मात्र आज झालेल्या मराठा मोर्चाला पाठ फिरवली. मुंबईतील मराठा क्रांती मुक मोर्चाचे उदयनराजे नेतृत्व करतील ...
सरकारने आंदोलकांच्या तोंडाला पान पुसली: अजित पवार
वेबटीम : मुंबईतील ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्च्यानंतर सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्यामुळे मोर्चा यशस्वी झाला असे बोलले जात असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे ...
मराठ्यांच्या वज्रमुठीने सरकार नरमले; मान्य केल्या या मागण्या
मुंबई : मुंबईत निघालेल्या अभूतपूर्व मराठा क्रांती मोर्चामुळे अखेर राज्य सरकारला मराठा समाज्याच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत. आज मुंबईत तब्बल २५ लाखांच्यावर मराठा ...
लाखोंच्या गर्दीतही मराठ्यांच माणुसकीच दर्शन…
मुंबई : शिस्त आणि आचारसंहितेचा आदर्श जगासमोर मांडणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई मधील महामोर्चामध्ये पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले आहे . लाखोंच्या मोर्चात ...
अखेर भगव्या वादळापुढे सरकार नरमले ; तातडीने घेणार हे निर्णय
मुंबई: अखेर भगव्या वादळापुढे सरकार नरमले आहे . तब्बल ५७ मोर्चे काढून सुधा मराठा समाजाच्या मागणीकडे रीतसर दुर्लक्ष केल्याने आता या भगव्या वादळाचा मूक ...
हातात भगवा घेऊन मुस्लीम बांधव मराठा क्रांती मोर्चात सहभागी…
मुंबई: तब्बल ५७ मोर्चे काढून सुधा मराठा समाजाच्या मागणीकडे रीतसर दुर्लक्ष केल्याने आता या भगव्या वादळाचा मूक हुंकार राजधानीत गुंजत आहे या मोर्चाला जगभरातील ...