Maharashtra
‘तस्लीमा नसरीन मोदींची बहीण होऊ शकतात तर मग रोहिंग्या त्यांचे भाऊ होऊ शकत नाहीत का?’ ओवैसी
वेबटीम-ज्या प्रमाणे बांगलादेश ,पाकिस्तान,श्रीलंका देशातील निर्वासित भारतात राहू शकतात तर रोहिंग्या नागरिकांना म्यानमार का पाठविले जात आहे.इतरांप्रमाणे त्यांना ही समान वागणूक द्यावी.असे मत एआयएमआयएम ...
अहिल्यादेवी प्रशालेच्या ‘स्वच्छतेच्या नावानं चांगभलं’ एकांकिकेला प्रथम पारितोषिक…
पुणे, दि. १५ सप्टेंबर : गावा-गावांमध्ये सातत्याने होणारा कचरा… उदासीन नागरिक आणि राजकारणी… हे सर्व चित्र बदलण्यासाठी सरकार एक योजना जाहीर करतं. कचरा आणि ...
सीताफळ एक गुण अनेक .
वेबटीम-सीताफळ एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या फळात अनेक गुणकारी तत्त्व असून, त्याबाबत आपण जाणून घेऊयात.सीताफळा पासून अनेक पदार्थ ...
लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट ; तुझं माझं ब्रेक अप
प्रेमविवाहाच्या गाठी या प्रेमानेच बांधल्या जातात पण काही काळ लोटला की यातील केवळ विवाह एवढाच शब्द उरतो आणि प्रेमाचा गोडवा हळू हळू ओसरु लागतो. ...
वॅाल स्ट्रीटमधील कर्मचारी ते जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीचा मालक.
भावना संचेती– पुस्तक असो वा कोणतीही लहानात लहान वस्तू असो काहीही हवं असेल तर पटकन हात मोबाईल कडे जातो आणि एका क्लिकवर आपल्याला त्या ...
मुळशीत सराईत गुन्हेगाराची हत्या
पुणे : मुळशी तालुक्यात पूर्ववैमनस्यातून एका सराईत गुंडाची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी (14 सप्टेंबर) रात्री 8.15 वाजता हि घटना घडली. मुळशीमधील पौड-लोणावळा रस्त्यावर ...
अमिताभ बच्चन यांनी दिला दिला ‘बॉईज’ला आशीर्वाद
पुणे : सुप्रीम मोशन पिक्चर्सनिर्मित अवधूत गुप्ते प्रस्तूत, विशाल देवरुखकर दिग्दर्शित बॉईज सिनेमाच्या टिमला दस्तुरखुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी आशीर्वाद दिला. लालासाहेब शिंदे व राजेंद्र ...
राज्यात एकाच वेळी १० लाख विद्यार्थी खेळणार फुटबॉल
मुंबई : पुढील महिन्यामध्ये भारतात १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेच आयोजन करण्यात आल आहे. या निमित्ताने संपूर्ण भारतात १ कोटी १० लाख जणांनी फुटबॉल खेळण्याची ...
छत्रपतींच्या पुतळ्याच्या समर्थनार्थ उद्या औरंगाबादमध्ये होणारा मोर्चा रद्द
औरंगाबाद प्रतिनिधी ;डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समर्थनार्थ उद्या होणारा प्रस्तावित मोर्चा रद्द करण्यात आला आहे.कुलगुरू डॉ. चोपडे यांनी मराठा संघटनांकडून ...
कोण म्हणतं महाराष्ट्रीयन माणूस व्यवसाय करू शकत नाही? मग हे कोण ज्यांनी रचला इतिहास
आजवर कायम मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही. हेच आपण ऐकत आलो आहोत. काही लोकांकडून ‘मराठी माणूस फक्त दुसऱ्याकडे चाकरीच करू शकतो मात्र स्वतचा ...