Maharashtra
मोदीं विरोधात सोशल मीडियावर लिहिल्याने पोलिसाला गमवावी लागली नौकरी
अहमदनगर : सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्याकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. यामुळे पोलिसांकडून अनेकांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. मात्र आज एक धक्कादायक अशी घटना ...
शुटिंगसाठी मैदान दिल्याने माजी सिनेट सदस्य नाराज
पुणे:‘एकिकडे विद्यापीठातील कॅन्टीनच्या खाद्यपदार्थांचे आणि रिफेक्ट्रीतील जेवणाचे दर वाढविण्याचे काम सुरू असून दुसरीकडे चित्रपटाच्या शूटिंगसाठी नाममात्र शुल्कात मैदान वापरण्यास देणे सुरू आहे, हे काम ...
मुंबईत शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते भिडले
मुंबई :आज युवक काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात चेंबुरमध्ये आंदोलन करण्यात आलं . यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि ...
उद्धव ठाकरे याचं हे गलिच्छ राजकारण कधीच विसरणार नाही:राज ठाकरे
मुंबई :शिवसेनेने मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक फोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेने नीच राजकारण केलं आहे. उद्धव ठाकरे ...
सभासदांना मुदत संपलेल्या साखरेचे वाटप म्हणजे सभासदांचा विश्वासघात:नारायण पाटील
जेऊर :आदिनाथच्या सभासदांना दिवाळीसाठी मुदत संपलेल्या साखरेचे वाटप करण्यात आल्याची घटना करमाळा तालुक्यात घडली होती यावरून आता पाटील आणि बागल गट आमने सामने आले ...
आपली तीन पिढ्यांची श्रीमंती ; हे हऱ्या नाऱ्या टोळीचे नेते
सावंतवाडी: आपली तीन पिढ्यांची श्रीमंती आहे. परंतु, नारायण राणे यांच्या आयुष्याची सुरुवात गँगस्टर म्हणून झाली. एका टोळीचा नेता, हऱ्या नाऱ्या गँग असलेल्या नारायण राणे ...
‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’ ; मुंबईत मनसेची पोस्टरबाजी
मुंबई : मुंबई महापालिकेतील ६ नगरसेवक शिवसेनच्या गोटात गेल्याची घटना मनसेच्या चांगलीच जिव्हारी लागलेली दिसतीये. शिवसेनेच्या या खेळीला मनसेने पोस्टरबाजी करत उत्तर दिलं आहे. ...
२०१९ च्या निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वाखालीच !
नवी दिल्ली : राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ऑक्टोबरलाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबईतील बैठतीत ठराव मंजूर केला ...
सोलापूरमध्ये महिलांसाठी सुरू केलेल्या परिवहन बस झाल्या बंद
सोलापूर: मनपा परिवहन समितीच्या वतीने कष्टकरी महिला शाळकरी मुलींसाठी शहरातल्या काही भागात विशेष बस सुरू केली होती. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ही सेवा बंद ...
‘आवई’ उठविण्यापेक्षा हिंमत असले तर मध्यावधी निवडणुका घ्या :संजय राऊत
पिंपरी:महाराष्ट्रात अधून-मधून मध्यावधी निवडणुकीची ‘आवई’ उठविली जाते. ‘आवई’ उठविण्यापेक्षा हिंमत असले तर मध्यावधी निवडणुका घ्याव्यात. मध्यावधीला शिवसेना तयार आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत ...