Agriculture

परतीच्या पावसाच्या अनुषंगाने लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्याची विशेष काळजी घ्या- पवार

औरंगाबाद : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर रस्ते आणि तलावांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुढील काळात म्हणजेच आगामी ...

उद्याच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा; अशोक चव्हाण यांचं राज्याला आवाहन

नांदेड : लखीमपूर हिंसेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या ...

उद्याच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा; अशोक चव्हाण यांचं राज्याला आवाहन

नांदेड : लखीमपूर हिंसेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या ...

राज्य सरकारने ८० टक्के रक्कम मदत म्हणून देणे अपेक्षित, अशोक चव्हाण यांची मागणी

नांदेड : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तसेच शेतीचे, रस्त्यांचे, तलावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...

‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’

मुंबई : शेतकऱ्यांना मिळालेल्या एफआरपी दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला ...

महाविकास आघाडीच्या बंदमध्ये सर्व समाज घटकांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करा- अमित देशमुख

लातूर : उत्तर प्रदेशमधील लखिमपुर खेरी येथे न्याय मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून गाड्यांचा ताफा घालून त्यांची निघृनपणे हत्या करण्यात आली आहे. ...

शेतकरी विरोधी युपी सरकारचा निषेध करण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा, चंद्रकांत खैरे यांचे आवाहन

औरंगाबाद : केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या मुलाने लखीमपूर खेरी येथे शेतकरी बांधवाना चिरडले. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने ...

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी उध्वस्त केला, जनता दल सेक्युलरचा घणाघात

उस्मानाबाद : अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे संपूर्ण पिके उध्वस्त झाली आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. आर्थिक संकटामुळे तर काही ...

लखीमपूर हिंसेप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या; नवाब मलिकांची मागणी

मुंबई: लखीमपूर हिंसाप्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने लखीमपूर हिंसेप्रकरणी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या ...

लखीमपूर हिंसेप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या; नवाब मलिकांची मागणी

मुंबई: लखीमपूर हिंसाप्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने लखीमपूर हिंसेप्रकरणी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!