Agriculture
१४ ऑगस्ट रोजी ‘चक्का जाम’ आंदोलन
वेबटीम : शेतकऱ्यांचा संपूर्ण सात बारा कोरा करा या महत्वाच्या मागणी सह इतर अनेक माग्णयांसाठी मागीलकाही दिवसात शेतकरी रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनामुळे राज्य ...
राहुरीतील बेकायदेशीर वखार कोणाच्या आशीर्वादाने ?
राहुरी / राजेंद्र साळवे : राहुरी तालुक्यातील वनविभागाने गरीब साधारण नागरीकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम सुरू केले आहे ,वनविभागाचे मुख्य वन अधिकारी स्वतःचे प्रशासकीय ...
पक्ष निर्णयामुळे मी खुप दुखावलो गेलो – सदाभाऊ खोत
अक्षय पोकळे :- एकाच ताटात बसून घास खाणारे दोन नेते आज मात्र वेगळे झाले आहेत. सदाभाऊ खोत यांच्यावर पक्षशिस्त न पाळल्याबद्दल आरोप ठेवण्यात आले ...
बेलगंगा सुरु झाल्यास शेतकरी वर्गाचा फायदाच
जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यासह गिरणा परिसरातील जनतेचा विकास व्हावा या दृष्टीने सहकार महर्षि तथा माजी आमदार स्व.रामराव दगडू पाटील, उंबरखेडे ...
सेतू चालकाच्या मनमानीमुळे पिकविमा भरता येत नसल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावर
नेवासा / राहुल कोळसे : पिकविमा भरण्यासाठी मुदत वाढूनही सेतू चालकाच्या मनमानीमुळे पिकविमा भरता येत नसल्याच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यातील सुकळी येथील संतप्त शेतकर्यांनी नेवासा ...
जळगाव जिल्ह्यात एकाही शेतक-याला १० हजारांचे पीककर्ज नाही
जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत एकाही शेतक-याला शासनाने जाहीर केल्याप्रमाणे खरीप हंगामाकरिता तातडीचे १० हजारांचे कर्ज मिळालेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. आधीच थकबाकी असलेल्या शेतक-यांना ...
विदर्भ मराठवाडा दुष्काळाच्या छायेत
वेबटीम : राज्यात सध्या पावसाळा सुरु होऊन एक महिना झाला आहे. तरी संपूर्ण राज्यात काही भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यांतल्या त्यात विदर्भ ...
बेलगंगा साखर कारखाना – खरीददार कंपनीकडून गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू
चाळीसगाव : बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेवरील स्थगिती उठविल्याने हा कारखाना घेणा-या कंपनीने तो सुरू करण्याच्या जोरदार हालचालीस प्रारंभ केला आहे. यासाठी देखभालीअंती ...
कृषी कर्मचाऱ्यांना उद्या दिवसभर बँकेत थांबण्याचे आदेश
वेबटीम: सध्या राज्यभरात प्रधानमंत्री पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याच दिसून येत आहे. पीकविमा भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने बँकेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी ...
कांद्याला मिळाला १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव
पाऊस व इतर अनेक कारणांनी अन्य राज्यांमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत उन्हाळ कांद्याची मागणी वाढली आहे. परिणामी, या हंगामात प्रथमच बाजार समितीत ...