Share

मुख्यमंत्री गृहखात सांभाळत असतानाचा हा पहिलाच गोळीबार – दानवे

Published On: 

अहमदनगर: ‘मुख्यमंत्र्यांनी गृहखात सांभाळण्यास सुरुवात केल्यानंतर हा पहिलाच गोळीबार असून असा प्रकार पुढील काळात होणार नाही याची काळजी घेतली जाईल. आमच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल. मात्र गोळीबार चुकीचा असून ही अयोग्य घटना असल्याच’ भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
अहमदनगरमधील शेवगाव येथे ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले आहेत. आज जखमी झालेल्या शेतकरी आंदोलकांची रावसाहेब दानवे यांनी भेट घेतली यावेळी ते बोलत होते.

पोलिस हे शेतकऱ्यांच्या पायावर गोळी चालवू शकले असते मात्र गोळी छातीत लागली हे चुकीचे असल्याचही दानवे म्हणाले आहेत. तसेच जखमी झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत केली जाणार असल्याच त्यांनी सांगितल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!