Share

दरबार भरला पण राजाची प्रतिक्षा! पोलीस आयुक्तांमुळे नागरिक ताटकळले

Published On: 

औरंगाबाद : छावणी पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम बुधवारी अकरा वाजता आयोजित केला होता. त्या अनुषंगाने जनता दरबारात छावणी परिसरातील लोकांनी हजेरी लावली. परंतु दिलेल्या वेळेच्या दोन तासानंतरही पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता कार्यक्रमास हजर नव्हते.

पोलीस आयुक्तांनी शहरात गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता जनता दरबार हा उपक्रम हाती घेतला आहे. या जनता दरबारात पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांच्या समस्या तसेच तक्रार निवारण करण्यासाठी पोलिस तपासाला गती देण्यासाठी नागरिकांशी संवाद साधत नागरिकांच्या समस्या तसेच शंका निरसन करण्यात येत आहे.

यापूर्वी पुंडलिक नगर पोलिस ठाणे अंतर्गत झालेल्या जनता दरबारात लोकांनी चांगलं तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने छावणी येथे जनता दरबार आयोजित केला होता. परंतु पोलीस आयुक्त अकराची वेळ असतानादेखील साडेबारापर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित नव्हते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!