Tag: Congress
-
राज्य सरकार निवडणूकांना घाबरते; म्हणूनच महापालिका निवडणूक पुढे ढकलते…
Praniti Shinde | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- राज्यात सरकार येऊनही लोक आपल्या बाजूने नाहीत, आपल्या बाजूने जनाधार नाही हे शिंदे फडणवीस यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत आहेत. हे सरकार निवडणुकांना घाबरते, अशी टीका प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. हाथ से हाथ जोडो अभियाना वेळी त्या…
-
पुणे कसबा विजयाने सोलापूर काँग्रेस-सेनेचा जल्लोष तर राष्ट्रवादी मात्र नाराजच…
Ravindra Dhangekar l सोलापूर l टीम महाराष्ट्र देशा- पुणे कसबा मतदारसंघात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar विजयी झाले. कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता त्या मतदारसंघात काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. तर पिंपरी चिंचवड मतदार संघात मत विभाजन झाल्याने महाविकास आघाडीचा उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाला. …
-
Sanjay Raut | “भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांचा इतिहास पण पुसला जाईल”; संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut | मुंबई : भाजपने राहुल यांचा जयचंद असा उल्लेख केला होता. यावर उत्तर देताना कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपाला सुनावलं. आमच्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले, पण तुम्ही काय केले? देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का?, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला होता. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया…
-
Sanjay Raut | “भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांचा इतिहास पण पुसला जाईल”; संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut | मुंबई : भाजपने राहुल यांचा जयचंद असा उल्लेख केला होता. यावर उत्तर देताना कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपाला सुनावलं. आमच्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले, पण तुम्ही काय केले? देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का?, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला होता. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया…
-
Congress । “पंतप्रधान सिंहासारखे बोलतात पण प्रत्यक्षात ते उंदरासारखे…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची सडकून टीका
Congress । राजस्थान : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारतभर भारत जोडो यात्रा सुरु आहे. आत्ता ‘भारत जोडो यात्रा’ राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात सुरु आहे. यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराला चीनकडून झालेल्या मारहाणीचा उल्लेख केला होता. यावर प्रतिक्रिया देताना भाजपने राहुल…
-
Congress । “पंतप्रधान सिंहासारखे बोलतात पण प्रत्यक्षात ते उंदरासारखे…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची सडकून टीका
Congress । राजस्थान : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारतभर भारत जोडो यात्रा सुरु आहे. आत्ता ‘भारत जोडो यात्रा’ राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात सुरु आहे. यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराला चीनकडून झालेल्या मारहाणीचा उल्लेख केला होता. यावर प्रतिक्रिया देताना भाजपने राहुल…
-
Bacchu Kadu | महापुरुषांबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याला रट्टा दिला पाहिजे – बच्चू कडू
Bacchu Kadu | अमरावती : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने उद्या मुंबईत महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा आहे. यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती प्रतिक्रिया दिली. महापुरुषांबद्दल वक्तव्य करणाऱ्या विरोधात मोर्चा काढत असेल तर ते चांगलंच आहे. तसेच महापुरुषाबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याला रट्टा दिला पाहिजे,…
-
Bacchu Kadu | महापुरुषांबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याला रट्टा दिला पाहिजे – बच्चू कडू
Bacchu Kadu | अमरावती : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने उद्या मुंबईत महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा आहे. यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती प्रतिक्रिया दिली. महापुरुषांबद्दल वक्तव्य करणाऱ्या विरोधात मोर्चा काढत असेल तर ते चांगलंच आहे. तसेच महापुरुषाबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याला रट्टा दिला पाहिजे,…
-
Ajit Pawar | महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही, अजित पवार म्हणाले…
Ajit Pawar | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आणि सीमा प्रश्नावर सरकारने भूमिका न घेतल्याने महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. सोमवारी पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यांवर 17 डिसेंबर रोजी मुंबईतील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा…
-
Amit Shah | काँग्रेसने चीनी दूतावासाकडून १.३५ कोटी घेतले, अमित शाह यांचा आरोप
Amit Shah | नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर संसदेत विरोधक आणि सत्ताधारी असा सामना रंगला. या मुद्द्यांवर गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या राजीव गांधी फाऊंडेशनला चीनी दूतावासाकडून १.३५ कोटी मिळाले होते, असा आरोप अमित शाह यांनी केला आहे. याचा काँग्रेसने खुलासा करावा, अशी मागणी शाह यांनी केली. गृहमंत्री…